
महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा सरकारचा घाट – Pudhari News
मुंबई : पुढारी वृत्तसेवा ५५ वर्षांपूर्वी सुरू झालेली महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. लॉटरी बंद झाली तर हजारो विक्रेते उद्ध्वस्त होतील. दरवर्षी लॉटरीमधून व इतर मार्गाने सरकारला सुमारे २५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. बसस्थानक, रेल्वेस्थानक आणि रस्त्यावर फिरणारे हे लॉटरी विक्रेते आहेत. लॉटरी बंद झाल्यास सर्वाधिक फटका हा दिव्यांग, विधवा,…